संत तुकाराम हे इ.स.च्या 16 व्या शतकातील ,शिवाजी महाराजांच्या काळातील एक लोकप्रिय संत.पंढतपुरचा विट्ठल हा तुकारामाचा आराध्य देव .तुकारामांना वारकरी जगदगुरु म्हणून ओळखतात. वारकरी सांप्रदाय किर्तनाच्या शेवटी-पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ,श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ,जगद्गुरू तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात.
मूळ नाव:- तुकाराम बोल्होबा अंबिले ,गुरू:-केशवचैतन्य ओतूर
शिष्य :- निळोबा संत,संत बहिणाबाई
तुकाराम महाराज हे साक्षात्कारी ,निर्भीड असे संत कवी होते.उशिष्ठ वर्गाची मक्तेदारी असलेला वेदांत तुकोबांच्या अभंगवणीतून सामान्य माणसापर्यंत पोहचवला.वारकरी,साहित्यिक ,अभयासक आणि सामान्य रसिक आजही त्यांचा अभंगाचा अभ्यास करतात .त्यांचे अभंग अशिक्षित लोकांना पाठांतर आहेत.
भागवत धर्माचा कळस होण्याचे भाग्य त्यांना लाभले.महाराष्ट्रातील लोकांच्या हृदयात अभंग रूपाने स्थिरावले आहेत.मंत्र्यांचे पावित्र्य यांच्या शब्दकलेत पाझरते.त्यांचे अभंग म्हणजे अक्षर वाङ्मय आहे.
तुकारामांनी तुकाराम गाथा या ग्रंथात अनेक अभंगाचे लेखन केले आहे.त्यातील बरेच अभंग लोकांच्या तोंडी पाठ आहेत.
चित्रपट:- इ.स.1936 मध्ये प्रभात फिल्म कंपनीच्या विष्णुपंत दामले आणि फत्तेलाल शेख यांनी मराठीत संत तुकाराम या नावाने चित्रपट बनवला.
मूळ नाव:- तुकाराम बोल्होबा अंबिले ,गुरू:-केशवचैतन्य ओतूर
शिष्य :- निळोबा संत,संत बहिणाबाई
तुकाराम महाराज हे साक्षात्कारी ,निर्भीड असे संत कवी होते.उशिष्ठ वर्गाची मक्तेदारी असलेला वेदांत तुकोबांच्या अभंगवणीतून सामान्य माणसापर्यंत पोहचवला.वारकरी,साहित्यिक ,अभयासक आणि सामान्य रसिक आजही त्यांचा अभंगाचा अभ्यास करतात .त्यांचे अभंग अशिक्षित लोकांना पाठांतर आहेत.
भागवत धर्माचा कळस होण्याचे भाग्य त्यांना लाभले.महाराष्ट्रातील लोकांच्या हृदयात अभंग रूपाने स्थिरावले आहेत.मंत्र्यांचे पावित्र्य यांच्या शब्दकलेत पाझरते.त्यांचे अभंग म्हणजे अक्षर वाङ्मय आहे.
तुकारामांनी तुकाराम गाथा या ग्रंथात अनेक अभंगाचे लेखन केले आहे.त्यातील बरेच अभंग लोकांच्या तोंडी पाठ आहेत.
चित्रपट:- इ.स.1936 मध्ये प्रभात फिल्म कंपनीच्या विष्णुपंत दामले आणि फत्तेलाल शेख यांनी मराठीत संत तुकाराम या नावाने चित्रपट बनवला.